ग्रामपंचायत चिंचणी (वांगी)

स्वच्छता

स्वच्छता ही आरोग्यपूर्ण जीवनाची पहिली पायरी असून ती वैयक्तिक, घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणी पाळणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ परिसर, नीटनेटकेपणा आणि योग्य कचरा व्यवस्थापन हे ग्रामस्वच्छतेचे मुख्य आधारस्तंभ आहेत.

 
  • हागणदारी मुक्त गाव या अभियानांतर्गत घरोघरी शौचालय १००% पुर्ण केले आहे.
  • गटारीची व सांडपाणी व्यवस्थापन पूर्ण केले आहे.
  • प्रथमदर्शनी गाव चौक सजावट केले रंगरगोटी पूर्ण.
  • कचरा कुंडी प्रत्येक चौकात ठेवली आहे.
  • बंदिस्त गटारी बांधली त्यामुळे डासाचे प्रमाण घटले आहे.
  • गाव हागणदारी मुक्त केल्याने साथीच्या रोगाचे प्रमाण घटले आहे.
  • गावातील कचरा घंटागाडी व्दारे गोळा करून तो योग्य प्रकारे विल्हेवाट केली जाते. I
  • स्वच्छतेचे संदेश प्रत्येक घरात दिले आहेत.
  • प्लॅस्टिक बंदी करून ग्रामस्थान प्लॅस्टिक बंदीचे महत्व सांगितले आहे. दंडाची माहिती दिली आहे.
  • तंबाखु, गुटका व दारू बंदी केली आहे.
  • परिसर स्वच्छ करून वृक्षारोपन केले आहे.

चित्रफिती

Scroll to Top